“शक्तीपीठ (Shaktipith Highway) महामार्ग रद्द करा” । वाळव्याच्या (Walwa) शेतकऱ्यांचे Ramdas Athawale यांना निवेदन

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. या महामार्गात बागायती जमीन बाधित असल्याने शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. कोणताही मोबदला न स्वीकारता जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकरी संघर्ष समितीने मांडली आहे.

Continue reading