पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वारसा जपावा : विलास लांडे
आयुक्तांनी वादाऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे ; लांडे यांचे आवाहन पिंपरी । राईट अँगल आधुनिकता, औद्योगिक प्रगती आणि आयटी हब…
आयुक्तांनी वादाऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे ; लांडे यांचे आवाहन पिंपरी । राईट अँगल आधुनिकता, औद्योगिक प्रगती आणि आयटी हब…
मोटारसायकल चोर अटकेत; ११ दुचाकी जप्त, सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत पिंपरी । प्रदीप लोखंडे संत तुकारामनगर पोलीस ठाणे तपास पथकाने…
खानापूर–आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी गलाई बांधवांच्या प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत आवाज दिल्यानंतर त्यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे. या पार्श्वभूमीवर All Kerala Gold and Silver Maratha Associationच्या पदाधिकाऱ्यांनी विटा येथे भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. बैठकीत कारागीरांवरील चौकशी, कायदेशीर संरक्षण आणि मदत यंत्रणा उभारणीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
पिंपरी । राईट अँगल भोसरी परिसरात डिलिव्हरीच्या कारणावरून सुरू असलेला वाद विकोपाला जात एकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना…
तासगाव तालुक्याच्या सिंचन प्रश्नावरून माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil ) यांनी विद्यमान लोकप्रतिनिधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी हवालदिल झाला असताना, लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असून केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाणी येत असल्याचे पोकळ दावे करत आहेत,असा थेट आरोप संजयकाका पाटील यांनी आज सिंचन विभागाच्या कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनादरम्यान केला. तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यात विद्यमान यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र सध्या दिसत असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले.
साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, समाजसेविका तृप्ती देसाई, पंढरीनाथ बोकरे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार
तासगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मार्च अखेर आला तरी उन्हाळी आवर्तन सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
पाण्याअभावी ऊस व द्राक्ष शेती संकटात सापडली असून मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
रत्नागिरी येथील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला खरा पण सीसीटीव्हीमध्ये आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत असतानाही हल्लेखोर मात्र अद्यापही मोकाट आहेत. पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाटबंधारे विभागातील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मोठी कारवाई शुक्रवारी रत्नागिरीत उघडकीस आली. कपात करण्यात आलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सिंचन विभागासह शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सांगली जिल्ह्यात अवैध धंदे, अमली पदार्थांची खुलेआम विक्री आणि वाढती गुन्हेगारी यामुळे संपूर्ण जिल्हा गुन्हेगारांच्या ताब्यात गेल्याची भीती व्यक्त करत तासगाव-कवठेमहांकाळचे आमदार रोहित पाटील यांनी सांगली पोलिस प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे.