“शक्तीपीठ (Shaktipith Highway) महामार्ग रद्द करा” । वाळव्याच्या (Walwa) शेतकऱ्यांचे Ramdas Athawale यांना निवेदन

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशी मागणी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडे केली. या महामार्गात बागायती जमीन बाधित असल्याने शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. कोणताही मोबदला न स्वीकारता जमीन देणार नाही अशी ठाम भूमिका शेतकरी संघर्ष समितीने मांडली आहे.

Continue reading

Tasgoan water crisis । तासगावच्या शेतीला आवर्तनाची प्रतीक्षा! संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या नेतृत्वाखाली 30 मार्चला ठीय्या आंदोलन .

तासगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मार्च अखेर आला तरी उन्हाळी आवर्तन सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
पाण्याअभावी ऊस व द्राक्ष शेती संकटात सापडली असून मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Continue reading