जनतेशी नाळ जपा, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्या आणि विश्वासार्ह कामगिरीद्वारे शिवसेनेची ओळख अधिक मजबूत करा- उद्धव ठाकरे
मातोश्रीवरून अलिबाग–मुरुडच्या विकासाला नवी दिशा; उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
मातोश्रीवरून अलिबाग–मुरुडच्या विकासाला नवी दिशा; उद्धव ठाकरे यांचे नगरसेवकांना मार्गदर्शन
साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, समाजसेविका तृप्ती देसाई, पंढरीनाथ बोकरे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार
जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.