Tasgoan water crisis । तासगावच्या शेतीला आवर्तनाची प्रतीक्षा! संजयकाका पाटील (Sanjay Patil) यांच्या नेतृत्वाखाली 30 मार्चला ठीय्या आंदोलन .

तासगाव तालुक्यातील ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
मार्च अखेर आला तरी उन्हाळी आवर्तन सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.
पाण्याअभावी ऊस व द्राक्ष शेती संकटात सापडली असून मोठ्या नुकसानाची भीती व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ३० मार्च रोजी संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.

Continue reading

रत्नागिरीत पत्रकारावर हल्ला करणारे आरोपी अद्याप मोकाटच । पोलिसांवर कुणाचा दबाव?

रत्नागिरी येथील पत्रकार दीपक भागवत यांच्यावर गंभीर हल्ला करण्यात आला. पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करून घेतला खरा पण सीसीटीव्हीमध्ये आरोपींचा चेहरा स्पष्ट दिसत असतानाही हल्लेखोर मात्र अद्यापही मोकाट आहेत. पोलिसांवर कोणाचा राजकीय दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Continue reading

रत्नागिरीत पाटबंधारे विभागाचा ‘मोठा मासा’ गळाला; २ लाखांची लाच घेताना कार्यकारी अभियंता, लिपिक एसीबीच्या जाळ्यात

पाटबंधारे विभागातील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी मोठी कारवाई शुक्रवारी रत्नागिरीत उघडकीस आली. कपात करण्यात आलेली देयकाची रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रत्नागिरी पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे सिंचन विभागासह शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Continue reading