पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई; सायबर गुन्हेगार टोळीवर पहिल्यांदाच मकोका
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; नऊ आरोपींवर कठोर कारवाई पिंपरी । प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी…
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; नऊ आरोपींवर कठोर कारवाई पिंपरी । प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने सायबर गुन्ह्यांविरोधात मोठी…
पाली/बेणसे दि: (धम्मशील सावंत)उमटे धरणाच्या गाळाचा व शुद्ध पाण्याच्या प्रश्नांवर योग्य व जलद उपाययोजनेसाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री मंगेश वाकडीकर यांची उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अँड राकेश पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ सचिन राऊळ यांच्या समवेत भेट घेतली, उमटे धरण संघर्ष ग्रुपने निवेदनही दिले आहे, सदरच्या निवेदनात म्हटले आहे की,आपल्या रायगड जिल्हा परिषदेकडे सध्या १५ व्या वित्त आयोगाचा ५० कोटी रुपयांचा निधी पडून आहे. सदरच्या निधी पैकी आपण उमटे धरणाचा गाळ व शुध्द पाण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, उमटे धरण हे आपल्याच जिल्हा परिषदेच्या मालकीचे आहे.
एमआयडीसी परिसरातील उद्योजकांच्या विविध मूलभूत समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन माननीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेखाली फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उद्योजक उपस्थित होते.
महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ माजी उपमहापौर शैलजा मोरे सभागृहात आक्रमक पिंपरी । राईट अँगल नारीशक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हा…
तासगाव तालुक्यातील बांधकाम कामगारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, प्रलंबित प्रस्तावांच्या निवारणाला अखेर गती मिळाली आहे. आमदार रोहित आर. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत तब्बल 70 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कलदरम्यान वाहनचालकांनी पर्यायी मार्ग वापरा ; परिमंडळ दोनचे पोलीस उपआयुक्त विशाल गायकवाड यांचे आवाहन पिंपरी । राईट अँगल हिंजवडी…
कोकणातील Hapus Mango आंबा यंदा मोठ्या संकटात सापडला आहे. प्रतिकूल हवामान, धुक्याचे वाढते प्रमाण आणि बदलत्या वातावरणाचा थेट परिणाम उत्पादनावर झाला असून अपेक्षित उत्पन्नाऐवजी केवळ १५ ते २० टक्केच आंबा तयार झाला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि घटलेली गुणवत्ता यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी ग्राहकांना अधिकाधिक आंबे खरेदी करून पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. (Konkan Mango Crisis, Mango Production Decline, Maharashtra Mango News) आंबा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा समोर आणणारा राईट अँगलचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा हा रिपोर्ट नक्की वाचा…
भोसरी येथील यशवंतनगर चौकात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड’चे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे संस्थापक अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी शहरातील सर्व रिक्षा स्टँड हे ‘आदर्श समाजसेवा केंद्र’ बनावेत, असे आवाहन केले.
तन्वी कोलते ठरली बिग बॉस विजेती! तिच्या प्रवासाबद्दल, ग्रँड फिनाले आणि सोशल मीडिया रिअॅक्शनबद्दल सविस्तर वाचा.
शहराच्या विकासासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पालिकेच्या सभांचा आता ‘रेकॉर्ड ब्रेकिंग’ ट्रेंड सुरू झाला असल्याचे चित्र तासगावात पाहायला मिळत आहे. यावेळी विद्यमान सत्ताधाऱ्यांनी तर माजी नगरसेवकांचाही विक्रम मोडत, अवघ्या एक मिनिटात सभा गुंडाळून नवा ‘रेकॉर्ड’ आपल्या नावावर केला आहे.