उष्माघातापासून सावधान; महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पिंपरी । राईट अँगल शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्मालाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात…
पिंपरी । राईट अँगल शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्मालाटेचा धोका लक्षात घेता महापालिकेने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उन्हाळ्यात…
कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ट्रॅक्टर घेतला. पण ड्रायव्हर काम सोडून पळून गेला. मग काय ? सांगलीच्या या रणरागिणीने ट्रॅक्टरचे स्टीअरिंग सांभाळत करोडो रुपयांची उलाढाल केली. आपल्या कुटुंबाला उभे केले. वाचा उल्का पिसाळ (Ulka Pisal success story) यांची प्रेरणादायी यशोगाथा राईट अँगलच्या या विशेष ग्राउंड रिपोर्टमध्ये.Right Angle ground report
पिंपरी । राईट अँगल बालेवाडी मेट्रो स्टेशन क्रमांक १० येथे फुट ओव्हर ब्रिज (स्कायवॉक) उभारणीचे काम करण्यात येणार असल्यामुळे मुंबई–बेंगलोर…
पुणे । राईट अँगल केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना जुनी दुखापत वाढल्यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली असून डॉक्टरांनी त्यांना किमान…
अडथळा निर्माण झाल्यास पिंपरी चिंचवड शहर अंधारात जाण्याची शक्यता?.. महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकरांच धक्कादायक निरीक्षण पिंपरी…
केंद्रासह राज्यात सत्ता ; तरीही महापालिका ठेवींवर डोळा पिंपरी ! प्रदीप लोखंडे पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा पवना…
जगाच्या इतिहासात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या महाड क्रांतिभूमीतील सामाजिक समतेच्या चवदार तळे पाणी सत्याग्रह लढ्याला ऐतिहासिक महत्व आहे. याच धर्तीवर दि.१९/२० मार्च २०२६ रो कोकणातील महाड येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रह व मनुस्मृती दहन कार्यक्रमाच्या शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. भारतीय समाज परिवर्तनाच्या चळवळीत, महाड चवदार तळे सत्याग्रहाचे खूप मोठे महत्व आहे.याच सत्याग्रह आंदोलनातून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय नेतृत्व उदयास आले व दलितांच्या आत्मसन्मानाच्या लढाईचा प्रारंभ झाला.
पिंपरी-चिंचवड शहरात मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या १०० फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा प्रकल्पावर गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाला आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. दरम्यान, उर्वरित कामांसाठी सुमारे ५० कोटी रुपयांच्या दोन नव्या निविदा काढण्याचा प्रस्ताव सत्ताधाऱ्यांकडून पुढे आल्याची चर्चा आहे. या निर्णयावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर निविदांचा प्रस्ताव तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. त्यामुळे पुतळा प्रकल्पातील खर्च आणि कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गॅस सिलेंडरच्या (Lpg Gas cylendar) तुटवड्याने ग्रामीण भागातील लोकांनी पुन्हा चुली पेटवायला सुरवात केली आहे. या निमित्ताने ग्रामीण भागातील चुलीच्या आठवणी जाग्या करणारा हा विशेष लेख नक्की वाचा.
मोशी येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील विकास कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांवर अनियमिततेचा संशय व्यक्त करत शिवसेना स्थायी समिती सदस्य सुलभा उबाळे यांनी आक्षेप नोंदवला आहे. पुतळ्याला किंवा त्या ठिकाणच्या विकासकामांना आमचा अजिबात विरोध नसून, छत्रपती संभाजी महाराज हे देशाची अस्मिता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.